Friday, January 25, 2013

मुंबई सारखी शहरे आता खूप मोठा गुंता होऊन बसल्येत..... सगळ्यांनाच फक्त पैसा कमावणे हेच जगण्याचे इतिकर्म वाटू लागलय... म्हणजे पैसा कमावण आवश्यक आहेच; पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अश्या प्राथमिक गरजांबरोबर AC, Car, मोठी घरे, अधिक आरामदायी जीवनशैली, नवनवीन सौंदर्य प्रसाधने, Mall मधले Shopping, Hoteling, Electronic Gadgets, महागडे उच्च शिक्षण या सगळ्या नव्या खर्चांनी शहरातले जगणे व्यापून टाकलय.... अशा वाढीव गरजा भागवण्यासाठी अजुन पैसा... आणि तो मिळवण्यासाठी सगळ्यांनीच मुंबईकडे धाव घेण......
वहिवटा सोडून नवे मार्ग शोधण्याची हिंमत आमच्या पिढीत यायला हवी...........

- रसिका जोशी

No comments:

Post a Comment