Thursday, November 28, 2013




दु:ख, आघात, अपेक्षाभंग या म्हणाव्या तितक्या नकारात्मक गोष्टी नाहीयेत.... जितकी गरज तीव्र सुख अनुभवण्याची असते तितकीच गरज तीव्र दु:ख अनुभवण्याची आणि ते पचवून त्यातून सही सलामत बाहेर पडण्याची असते... अशा घटना आपल्याला आधीपेक्षा जास्त शहाणे करतात आणि एक नवीनच झळाळी आणतात!!
 

- रसिका

1 comment: